HW News Marathi
मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या टेंशनने ह्रदयविकारचा झटका

मुंबई | महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला सुरू झाल्या आहेत. ऋतिक दिलीप घडशींने परीक्षा देण्याआधीच त्याचा ह्रद्यविकाराने त्याचा मृत्यू झाल. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी मानली जाते. विद्यार्थ्यांना कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवारकडून परीक्षेचे टेंशन दिले जाते.

प्रभावीदेवीच्या आदर्शनगर येथील ऋतिक दिलीप घडशी राहत होता. केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पेपर सोडविण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला सकाळी आईने उटवल्यानंतर ही न उटल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाले कुटुंबियांना कळाले.

हा दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता. ऋतिक मृत्यूनंतर दहावीच्या टेंशनने झाल्या सांगितले जात आहे. ऋतिक आई आणि दोन बहिणीसोबत राहत होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे प्रचंड टेंशनमुळे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे कळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

ठाण्यात मिसळ महोत्सवाचेभव्य आयोजन

News Desk

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk
मुंबई

नीरव मोदीची प्रतिकृती बनवत मुंबईतील बीडीडी चाळीत सर्वात मोठी होळी

News Desk

मुंबई | बीडीडी चाळीतील ‘आपला विग्नहर्ता’ हे मंडळ गेली ६ वर्षापासून अनेक सामाजिक विषयावर भाष्य करणारी होळी साकारत आहेत. यंदा या मंडळाने पीएनबी घोटाळ्यावर आधारी नीरव मोदींची प्रतिमा असलेली होळी साकारली आहे. मोदीने ११ हजार ५०० कोटीचा घोटाळाकरुन परदेशात फरार झाला आहे.

गेल्यावर्षी या मंडळाने विजय माल्यावर आधारित होळी साकारली होती. माल्या देखील परदेशात पळून गेला आहे. ही होळी ५८ फूट अशी उंच बांधण्यात आली. हे मंडळ नेहमीच भ्रष्टाचारावर भाष्य करणारी होळी त्यांनी साकारण्यात आली आहे. ही होळी भारतातील सर्वात उंच होली आहे. ही होळी पाहण्यासाठी दूरवरुन लोक बीडीडी येत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून होळी बनवण्यास वेळ लागला होता.

Related posts

चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग

News Desk

यंदा मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटणार ?

News Desk

मुंबई शहरातील सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार व ‘मॅचफिक्सींग’ भाजप आमदाराचा गंभीर आरोप

News Desk