HW News Marathi
मुंबई

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज (३१ मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना समस्याचा सामना करावा लागला आहे. मुंबईच्या दिशेने जाताना मुंब्रा बोगद्याआधी एक जलद लोकल २० मिनिटांपासून उभी होती. यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. लोकल समोर सिग्नल बिघाड झाला होता. त्यामुळे पाठोपाठ जाणाऱ्या 5 लोकल दिवा मार्गावर खोळंबल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्वद वर्षीय माजी पोस्ट मास्तराचा बालिकेवर बलात्कार

News Desk

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk

मराठा समाजाने आशिष शेलार यांना हुसकावले

News Desk