HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकच्या विलंबामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील जाणारी वाहतूक उशीराने सुरू आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यावरही याचा परिणाम झाला आहे. कल्याणला जाणाऱ्या लोक आर्ध्या तास उशिराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil

बांद्रामधील अनधिकृत झोपडपट्टी वासियांचे माहुलमध्ये होणार स्थलांतर

News Desk

Raksha Bandhan Special | राष्ट्राभिमानी समितीचे अनोखे रक्षाबंधन…

News Desk