HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकच्या विलंबामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील जाणारी वाहतूक उशीराने सुरू आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यावरही याचा परिणाम झाला आहे. कल्याणला जाणाऱ्या लोक आर्ध्या तास उशिराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | कुर्ल्यामध्ये त्रिमूर्ती सेवा मंडळ गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी

News Desk

कॉग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त

News Desk

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल बफरला धडकून अपघात

News Desk