HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला | मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्रात २०१२ मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अतिथी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, हागणदारी मुक्तचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकाचा मृत्यू

News Desk

दिव्यांगांकडून शिवसेनेला 20 दिवसांचा अल्टीमेटम

News Desk

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हसन यांनी घेतलेल्या प्रवेशावर राज ठाकरेंच व्यंगचित्र

Adil
व्हिडीओ

कधी ‘हो’, तर कधी ‘नाही’

News Desk

शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे परंतु शिवसेनेला युती करायची नसेल तर आमची काही हरकत नाहीय. असे नमूद करत भाजप हे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी एकदा हे स्पष्ट केले होते कि सामनामध्ये काहीही लिहिले गेले तरी पुढची निवडणूक युती म्हणूनच निवडणार, आणि एवढे असून सुद्धा भाजप शेवटी नाक घासत शिवसेनेसोबत यनिवडणूक लढवायला तयार झाले होते

मग आता माझा भाजप आणि शिवसेनेला प्रश्न आहे की तुम्ही जबाबदार राजनैतिक पक्ष म्हणून जनतेला काय दिलेत. भाजप आणि शिवसेनेची हि युती जी एकेकाळी लोकांसाठी होती ती आता फक्त वोट बँक साठी मर्यादित राहिली आहे. कधी आहे तर कधी नाही, आज आहे तर उद्या नाही अश्या प्रकारच्या या युतीचा अंतिम निकाल लागेल का?

की हा राजकारणाच्या नावाखली चालू असलेला पोरखेळ असाच सुरु राहील? पण एक मात्र नक्की २०१९ च्या निवडणुका तोंडावर असताना जर हे दोन्हीही पक्ष विकासाच्या एवजी आपसामधेच वोट बँक चा राजकारण खेळत आहेत हे मतदारानाही दिसत आहे आणि २०१९ च्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा परिणामदेखील लवकरच दिसेल.

 

Related posts

Samruddhi महामार्गाचं श्रेय कुणी घेऊ नये’, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

काकांच्या रिमोट कंट्रोलवर न चालणारे मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा!- Gopichand Padalkar

News Desk

Narayan Rane BJP | मुख्यमंत्र्यांच्या सभेत राणेंचा पक्ष होणार भाजपात विलीन..

Arati More