HW News Marathi
मुंबई

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

मुंबई – एलफिस्टन आणि करी रोड येथे लष्कराच्या मतीने बांधण्यात येणारा पादचारी पुल येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच एलफिस्टन येथे तांत्रिक आणि करी रोड येथे भूसंपादन कारणांमुळे पुला काम पुर्ण करण्यास उशीर झाला असल्याची माहिती मुंबई दौऱ्यात आलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

एलफिस्टन पूल हा अरुंद असून २९ सप्टेंबर रोजी सकाळी ऐण गर्दीच्या वेळेत चेंगराचेंगरीमुळे २२ प्रवाशांचा मृत्यू आणि ३९ प्रवाशी जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईतील अरुंद पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या ठिकाणांच्या पुलाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी लष्कराच्या मदतीने पादचारी पुल बांधण्यात येणार आहे.

एलफिस्टननेच्या निषेध म्हणून अनेक राजकीय पक्षाकडून अनेक मोर्चे काढण्यात आले होते. तसेच राज्य सरकार आणि रेल्वेकडून दोघांकडून ५ लाखा रुपये मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण १० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. तर गंभीर जखमी १ लाख, किरकोळ जखमींना ५० हजार रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

News Desk

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

News Desk

मानखुर्द येथे दोन वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

swarit
राजकारण

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

swarit

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागरण गोंधळ घालून सरकार विरुद्ध हल्ला बोल सुरु केला. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे असे साकडे तुळजाभवानी मातेला घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसरा टप्पास आज तुळजापूरातुन प्रारंभ झाला. त्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले आहेत. सकाळी जागरण गोंधळ घालून या आंदोलनास प्रारंभ झाला. विधिमंडळ गटनेते अजित दादा पवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशअध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, पदमसिंग पाटील, आ.राणा जगजीत सिंग, आ.अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. दीपक आबा साळुंके, आ. विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया, सौ. संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सौ सोनाली देशमुख, आ. रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थिती होती़. तहसीलवर मोर्चा काढुन निवेदन दिले

Related posts

आमच्या तिघांचा त्रिशूळ सर्व प्रश्न मार्गी लावेल !

News Desk

वाढत्या महागाईमुळे आता पिशवीतून पैसे अन् खिशातून सामान आणावे लागेल !

News Desk

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk