HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चाला माओवाद विचारसरणी डोकावत आहे | पूनम महाजन

नवी दिल्ली | “सरकारकडून अपेक्षा जास्त असल्यामुळे आंदोलन आणि मोर्चा होत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. या मोर्चातून शहरी माओवाद डोकावत आहे का ? हे पाहवे लागेल असे वादग्रस्त विधान पूनम महाजन यांनी केले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाजनांवर सर्व बाजूने टीका होत आहे. या सत्ताधारी पक्षातील खासदारकडून शेतकऱ्यांची मओवाद म्हणून हेटाळणी करताना दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चातून कर्जमुक्ती, गारपिटी ग्रस्तांना नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलत अशा विविध मागन्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. हे नाशिकहून मुंबई असा आठवडाभर पायी शेतकरी २०० कि.मीचा प्रवास करत आले होते. सरकारने शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागन्या मान्य केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडमुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

News Desk

‘चितळे बंधुं’चे कामगार संपावर!

News Desk