HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चाला माओवाद विचारसरणी डोकावत आहे | पूनम महाजन

नवी दिल्ली | “सरकारकडून अपेक्षा जास्त असल्यामुळे आंदोलन आणि मोर्चा होत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. या मोर्चातून शहरी माओवाद डोकावत आहे का ? हे पाहवे लागेल असे वादग्रस्त विधान पूनम महाजन यांनी केले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाजनांवर सर्व बाजूने टीका होत आहे. या सत्ताधारी पक्षातील खासदारकडून शेतकऱ्यांची मओवाद म्हणून हेटाळणी करताना दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चातून कर्जमुक्ती, गारपिटी ग्रस्तांना नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलत अशा विविध मागन्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. हे नाशिकहून मुंबई असा आठवडाभर पायी शेतकरी २०० कि.मीचा प्रवास करत आले होते. सरकारने शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागन्या मान्य केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

News Desk

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

swarit

नगरसेविका पत्नीच्या डोक्यात नारळ मारून प्रचाराला सुरूवात  

News Desk
मुंबई

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आदित्य नारायण अटक, रिक्षा चालक आणि महिला गंभीर जखमी

News Desk

मुंबई | रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आदित्य नारायणला पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई वर्सोवा पोलिसांकडून करण्यात आली असून आदित्या हा सुप्रसिद्ध गायक उदीत नारायणचा मुलगा आहे. ही घटना अंधेरी येथील लोखंडवालाजवळ घडली आहे. या अपघातात सुरेखा अंकुश शिवेकर (२७) आणि रिक्षा चालक राजकुमार बाबूराव (६४) गंभीर जखमी झाले आहेत.

Related posts

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या टेरेसवर आग

News Desk

कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna