HW News Marathi
मुंबई

मुंबईवर ‘अस्मानी’ संकट,खासगी आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर

रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सोमवारी दिवसभर सुरू असलेला पाऊस रात्रभर सुरूच असून नागरिकांचे हाल झाले आहेत. मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज मंगळवारी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, राज्य सरकारने रात्री उशिरा मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईवरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा समाजाने आशिष शेलार यांना हुसकावले

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk