HW News Marathi
मुंबई

भिंडेना आठ दिवसांत अटक करा, नाही तर विधान भवनाला घेरा घालू

मुंबई | भिमा-कोरेगाव प्रकरणी मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करा, नाही तर विधान भवनाला घेराव घालू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आझाद मैदानातील ‘एल्गार मोर्चा’त प्रकाश आंबेडकर बोलत होते.

भिमा-कोरेगाव प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले असून सुद्धा मुख्य आरोपी संभाजी भिडे अद्यापही मोकाट फिरत आहे. त्यामुळे हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकार संभाजी भिंडे याला जावयासारखी वागणूक का देत आहेत असा सवाल आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

News Desk

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk

इंद्राणी मुखर्जीला रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk