HW News Marathi
मुंबई

प्लास्टिक बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई | राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. प्लास्टिक बंदी बेकायदा असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. ‘प्लास्टिक बंदी करण्याचा अधिकार सरकारला नाही, तो अधिकार केंद्राचा असतानाही राज्य सरकारने सरसकट प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचा’ आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. तर सरकराने २३ मार्चपासून अधिसूचना जारी केली. यानुसार प्लास्टिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना येत्या एक महिन्यात प्लास्टिक नष्ट करावे लागणार आहे. राज्यात २४ मार्चपासून प्लास्टिक बंदी निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश महापालिका आणि सरकराने देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

पुण्याच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा

News Desk

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk