HW News Marathi
मुंबई

उंदीर मारण्याचे काम १९८४ पासून सुरू

मुंबई | मंत्रालयात उंदीर निर्मूलन कार्यक्रम १९८४ पासून सुरू आहे. मंत्रालयातील केबल, फाइल सुरक्षित राहावेत म्हणून उंदीर मारण्याची मोहीम राबवली जाते. उंदीर मारण्याचे काम मजूर संस्थेला हे काम दिले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ कार्यादेश काढतो. ३-०५-१६ रोजी विनायक मजूर संस्थेला मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk

लोकल ठप्प, एक्स्प्रेसही रोखल्या, विद्यार्थ्यांचा ठिय्या

News Desk

उल्हासनगर: अनधिकृत बांधकाम करताना मजूराचा मृत्यू

News Desk