HW News Marathi
मुंबई

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबई – शिवसेना नाईलाज म्हणून सत्तेत आहे. भाजप सरकार जनहीताचे काम करत नाही. जनते मध्ये प्रचंड नाराजी आहे. या सर्व बाबी पहाता हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणूका घेण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. ते पिपरी चिंचवड मध्ये बोलत होते.

भाजप बरोबर शिवसेनेचे टोकाचे मतभेद आहेत. जीएसटी, नोटबंदी, कर्जमाफीचा घोळ हे सरकारचे पाप आहे. त्यांच्या या पापात शिवसेनेला भागिदार व्हायचे नाही असेही ते म्हणाले. भाजपला जरी राऊत यांनी मध्यावधी घेण्याचे आव्हान दिले असले तरी सत्तेतून सेना बाहेर पडेल असे काही सांगितले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करा; याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Aprna

जय जवान गोविंदा पथकाची मुख्यमंत्र्यांना अनोखी सलामी

News Desk

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

Aprna