HW News Marathi
मुंबई

शेलार, ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात

मुंबई | भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे झाली. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदसत्यात आहे. या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी गुढीवाडव्याच्या जाहीर सभेत आगामी निवडणुकीत ‘मोदी मुक्त भारत करायला हवा’ अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला होता. राज ठाकरे हे मोदींवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. मग आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरही त्यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उचावल्या आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोघांपैकी कोणी स्वत:हून काही बोलत नाही, तोपर्यंत यांच्या भेटीवर राजकीय चर्चा रंगणार आहे. पण दोघांपैकी यांचे भेटीचे गुप्त पहिले कोण उघड करणार याकडे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

वाकोल्यातून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज जप्त

News Desk

केंद्राचा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

News Desk
देश / विदेश

चिनमध्ये आहे कुबेराची राजधानी, प्रत्येकाची कमाई ८० लाख

News Desk

बिजिंग- चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गाव आपल्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत आळे आहे. या गावाला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. हे गाव कुबेराची राजाधानी म्हणून ओळखले जाते.

गावातील सर्वांकडे स्वतःचे घर, कार आणि भरपूस संपत्ती आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नातून हे साध्या झाले आहे 1961 मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांमुळे या गावात समृद्धी आली. कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या गावात समृद्धी प्लॅन बनवला व इंडस्ट्री आणली. त्यांनी कंपनीची स्थापना करून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर बनवली. त्यातून लोकांचे आयुष्य समृद्ध झाले. अनेकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88लाख रुपये एवढे होते. आजही या गावाला कुबेराची राजधानी म्हणून ओळखले जाते.

Related posts

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

News Desk

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

News Desk