HW News Marathi
मुंबई

श्रीदेवी यांच्याविषयीच्या काही ‘खास’ गोष्टी!

बॉलिवूडचीचुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. त्यांच्या या भूमिकांचा चाहत्यांच्या मनावर ठसा उमटला होता. या बॉलिवूडच्या पहिल्या ‘सुपरस्टार’ अभिनेत्री विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

  • श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडूमध्ये झाला.
  • त्यांनी बॉलिवूड पदार्पणाआधी तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केले होते.
  • त्यांनी ‘सोलवां सावन’ या चित्रपटातून 1979 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.1
  • 989 साली प्रदर्शित झालेल्या ‘चालबाज’ चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना पहिला फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • 1991 साली यशराज यांच्या ‘लम्हे’ चित्रपटाला श्रीदेवी यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
  • 1996 साली श्रीदेवी यांनी बोनी कपूरसोबत लग्न केले. यानंतर त्यांनी चित्रपटाऐवजी टीव्ही शोचे कार्यक्रम केले.
  • 2012 साली गौरी शिंदेंच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातून श्रीदेवी बॉलिवूडमध्ये पुन्हा परतल्या.
  • श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर ‘मॉम’ हा अखेरचा चित्रपट ठरला.
  • श्रीदेवी यांचा भारत सरकारने 2013 साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लिहून देतो, भाजपला पाठिंबा नाहीच – शरद पवार

News Desk

विरोधकांचा सरकारविरोधात ३१ पासून जनआक्रोश

News Desk

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

Chetan Kirdat