HW News Marathi
मुंबई

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

मुंबई| राफेल डीलप्रकरणी गैरव्याहारांचे आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळले आहे. सीतारामन असे देखील म्हटल्या की, “रिलायन्स कंपनीची निवड कुणी आणि का केली हे डसॉल्ट एव्हीएशनलाच,” माहिती असेल असे सांगून हात झटकले आहेत. सीतारामन या आज (२५ ऑक्टोबर) ला मुंबईतील इंडिया समिटमध्ये त्यांनी आपले मत मांडले.

राफेल डीलवरून सतत काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला हे उत्तर दिले आहे. यावेळी त्या असे देखील म्हटणाल्या की, राफेल डील करारातील हा निकष २०१२ मधील मूळ निविदेमध्ये सुद्धा होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार हे स्पष्ट केले होते. राफेल डील पुर्णपणे काँग्रेस सरकारच्या काळात ठरविलेल्या करारानुसारच झाली होती.

काँग्रेसने त्यावेळी सरकारने १८ विमाने थेट खरेदी करण्याचे ठरवले होते. मोदी सरकार या डीलमध्ये विमानांच्या संख्ये वाढ करून ३६ केली आहे. सध्या दोन तुकड्यांची तात्काळ निकड असल्याने ३६ विमाने खरेदी केली जात आहेत, असेही सीतारामन यांनी म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल ?

News Desk

420 विनापरवाना व्यवसायांवर महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

News Desk