HW News Marathi
देश / विदेश

जनावरांची खरेदी विक्री करण्याबाबत केंद्र नरमले

वृत्तसंस्था- आठवडी बाजारातून जनावरांच्या खरेदी विक्रीला केंद्र सरकारने विरोध दर्शवणारा आदेश काढला होता. त्याला देशभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, जनावरांच्या खरेदी-विक्रीला बंदी घालणाऱ्या केंद्राच्या आदेशाला यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी कायम ठेवली आहे. गायींची कत्तल रोखण्यासाठी केंद्र सरकारने खरेदी विक्री करण्यावर बंदी घालून वाद वाढवून घेतला होता. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालया याबाबत सखोल अभ्यास करणार असल्याचे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल

News Desk

नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय

swarit

‘असा’ असेल कमांडर अभिनंदन यांचा भारतात परतण्याचा प्रवास

News Desk