HW News Marathi
देश / विदेश

पृथ्वीतलावरून मानवाच्या शेवटाची सुरुवात

गेल्या शंभर वर्षात अनेक पृथ्वीवरील दोन हजारांहून अधिक प्राणी नाहीसे झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष शास्रत्रांनी काढला आहे. 1900 ते 2015 या वर्षादरम्यानच्य स्मुक्ष संशोधनामध्ये अनेक प्राणी जगातून नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. मानवी प्रदूषण, तापमानवाढ आदी कारणे यासाठी जबाबदार आहे. मानवाच्या चुकांमुळे पृथ्वीवरून डायनासॉर हा प्राणी कायमचा नष्ट झाला आहे. आता पुन्हा तिच चूक मानवाकडून घडत आहे. निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने चिता, जिराफ, वाघ, सिंह यांच्यासह अनेक जीव जंतू पृथ्वीवरून कायमचे नाहीसे होत आहे. पृथ्वी तलावावरून मानवाच्या शेवटाचे हे संकेत असल्याचा दावा शास्रज्ञांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठीत ट्विट करत पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

News Desk

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू !

News Desk
क्राइम

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

मुंबई- अंत्यत वादग्रस्त ठरलेल्या झोपु योजनेसाठी बिल्डर कोणत्या थराला जावू शकतात, याचा भंडाफोड संदीप येवले या तरुणाने केला. बिल्डरांकडून मिळालेली ४० लाखांची रोकड त्याने पत्रकार व कॅमेरासमोर आणून बिल्डरला तोंडघशी पाडले. हा सर्व प्रकार गैरव्यवहार उघड करू नये, म्हणून बिल्डरांनी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीत अनेक बड्या अधिकारी व नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बिल्डरांने आपल्याला ११ कोटी देण्याचे कबुल केले होते. त्यातील 40 लाखांची लाच दिल्याचे सामाजिक कार्यकर्ता संदीप याने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरांना प्रकल्प क्षेत्रावर वाढीव चटई क्षेत्र (एसएफआय) दिला जातो. राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुंबईतील एसआरए योजना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आहेत. विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमाननगर येथे एसआरए प्रकल्प चालू आहे. त्यासंदर्भात संदीप येवले याने माहिती अधिकारात (आरटीआय) सर्व माहिती जमा केली. ती माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊ नये यासाठी बिल्डराने संदीप येवले यांना एक कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

Related posts

व्हीआयपी नवी आय पी मोबाईल नंबर च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या रँकेटचा पर्दाफाश

News Desk

वाशिम समाजकल्याण उपायुक्त शरद चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

News Desk

पुण्यात भामट्याने थाटले चक्क एसीबीचे बोगस कार्यालय

News Desk