HW News Marathi
देश / विदेश

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

नवी दिल्ली- ‘कॅगचे माजी प्रमुख विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार होते आणि यूपीए-२ ची हत्या करण्यासाठी राजकीय कट रचण्यात आला होता. त्यासाठी विनोद राय यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली होती,’ असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. टू-जी घोटाळ्याची संपूर्ण माहिती असतानाही मनमोहन सिंग यांनी मौन पाळल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्या प्रकाशित होणाऱ्या ‘टू-जी सागा अनफोल्डस ए राजा’ या पुस्तकात राजा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेचा पुढाकार

Gauri Tilekar

महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

News Desk

‘यास’ चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर, महाराष्ट्राला काय धोका?

News Desk