HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

श्रीनगर | भारतीय लष्कराने राजौरी आणि पूँछ या परिसरात पाकिस्तान विरोधात आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानांना कंठस्नान घातले असून पाकचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले. या गोळीबारीत पाकिस्तानचे २० जवान ठार झाल्यांची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या कारवाईत भारतीलय लष्करांने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाई पाक व्याप्त कश्मीरमधील काही नागरिक जखमी झाल्याचे समजते. तसेच जानेवारी महिन्यात जम्मू-कश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उदध्वत करण्यात आल्या होत्या.

Related posts

केरळ विमान दुर्घटना कशी घडली ? प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिले ?

News Desk

पर्रीकर गोव्यात दाखल !

News Desk

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीकडून राज्यसभेचा भरला उमेदवारी अर्ज

Aprna