HW News Marathi
देश / विदेश

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुटले.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अशा 11 प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे 23 मार्च, शहीद दिनापासून दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाताने जल प्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडले. यानंतर अण्णा म्हणाले, की सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एकनाथ खडसे राहुल गांधीच्या भेटीला

News Desk

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

News Desk

ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना

News Desk