HW News Marathi
देश / विदेश

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

मुंबई | भारतीय लष्कराला सैन्य उभारीणीसाठी ६ ते ७ महिने लागतात. मात्र संघाचे स्वयंसेवक अवघ्या ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ असे वादग्रस्त वक्तव्य सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केले. मुजफ्फरनगर येथील बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधिक करताना बोलत होते.

संघ लष्करी सेना नाही मात्र आमची शिस्त ही लष्करासारख्यीच आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आमच्या संघाचे स्वयंसेवक बलिदानास तयार आहेत. ‘ भारत-चीन युद्धाच्या वेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणले तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणे कठीण होईल,’ असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

News Desk

मद्रास हायकोर्टाने फटकाल्यानंतर निवडणूक आयोगाने विजय मिरवणुकांवर घातली बंदी

News Desk

निवडणुकीत गुन्हेगार नेत्यांवर बंदी ?

swarit