HW News Marathi
Covid-19

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात गेता देशामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजपरांना आपापल्या घरी जाण्यासाठी विशेश ट्रेन सुरु करण्यात आल्या. मात्र, तरीही अजून काही मजूर पासी किंवा मिळेल ते वाहन पकडून गावी जाताना दिसत आहेत. त्यामूले अनेक मजूरांना अपघातात आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

दिल्लीतही अनेक कामगार रोजगारासाठी येतात. आणि याच कामगारांना, मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असे गदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. या सर्व मजूरांची जबाबदारी सरकार घेईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ?, जयंत पाटलांचा सवाल

News Desk

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ सुरुच

News Desk

आज तीन रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला कोरोना मुक्त

News Desk