HW News Marathi
देश / विदेश

इदनंतर गळाभेट घेणे टाळा

लखनऊ योगी आदित्य मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तरप्रदेशमध्ये दररोज नवेनवे आदेश जारी केले जात आहेत. या आदेशातून समाजात एकी निर्माण होण्याऐवजी दुफळी कशी वाढत असल्याचे दिसून आले. विशेषतः मुस्लीमांना विरोध दर्शवणे हा त्यामागचा हेतु असतो. परंतु यावेळी मात्र वेगळेच चित्र उत्तर प्रदेशात पाहावयास मिळाले आहे. इदची नमाज झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका, असा आदेश योगी सरकराने नव्हे तर एका मौलानानेच जारी केला आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असलेले सुन्नी मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी मुस्लिमांना हे आवाहन केले आहे. मात्र, यामागे कोणतेही धार्मिक कारण नसून राज्यात स्वाइन फ्लूचटा फैलाव वाढला असल्याने काळजीपोटी त्यांना हा सल्ला दिला आङे. दरम्यान शिया मौलाना जव्वाद यांनी गळाभेट घेताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील 75जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 66 रुग्ण आढळले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत मोर्चा काढायला हवा !

News Desk

Republic Day | ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

News Desk

पेडन्यूजबाबत खोटी माहिती देणारे मंत्री मिश्रा तीन वर्षांसाठी अपात्र

News Desk