HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya land dispute case: सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्टपासून नियमित सुनावणी

नवी दिल्ली | अयोध्येतील विवादीत जमीन प्रकरणावर २ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालायत नियमित सुनावणी होणार असल्याचा सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ५ न्यायाधीशानचे खंडपीठ सुनावणी करणार आहेत. न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राम मंदिर वादावर न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल असल्याचे म्हटले जाते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमधील बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजपची सर्वोच्च न्यायालयात याचिका

swarit

२०२० या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं – नरेंद्र मोदी

News Desk

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk