HW News Marathi
देश / विदेश

चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडणार

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पक्षातील केंद्रीय मंडळातील दोन मंत्री सुद्धा राजीनामा देणार आहे.

‘आपल्या पक्ष्यानी घेतलेला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचण्याचा मी प्रयत्न केला होता. पण, ते सध्या आपले ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याचे चित्र दिसून येत होते.’ असे ट्विट आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केले होते. ‘केंद्र सरकारने अर्थसंकल्यापासून आंध्रा प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ते करत होते.’

‘केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देऊ शकत नाही असे वक्तव्य केल्यानंतर’ चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय हलचालींना वेग आला. त्यानंतर एनडीएमधून बाहेर पडण्याच निर्णय केला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊत संध्याकाळी राहुल गांधींना भेटणार

News Desk

ट्विटटरने ‘या’ कारणासाठी अमित शाहांचा डीपी हटवला

News Desk

मातृभाषेच्या रक्षणाची मोहीम, लोकचळवळ झाली पाहिजे – उपराष्ट्रपती

News Desk
व्हिडीओ

Woman’s Day | सामान्य असून ही असामान्य महिलांना HW मराठीचा मानाचा मुजरा !

News Desk

स्त्री म्हणून जन्मलीयेस व्यक्ती म्हणून जग तू…

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज २१ व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे . आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवून उभी आहे, हे तर कौतुक करण्यासारखंच आहे. मग ते राजकारण असू दे, क्रीडा ,कला,अभिनय ,अभियांत्रिकी, व्यवसाय एवढेच नव्हे तर अंतराळापर्यंत महिलांनी उंची गाठली आहे. यावरून असे दिसते कि,प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत.

आपण जर इतिहास पहिला तर या असे दिसून येते कि जिजाऊने घडवलेला शिवबा व सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून शिकवलेल्या मुली हे उदाहरण तर सर्वानाच माहित आहे. रूढी, परंपरा,चालरिती आणि पुरोगामी विचारात अडकून पडलेल्या समाजात ठामपणे उभे राहून महिलांचे अस्तित्व चूल आणि मूल या पलीकडेही आहे. याची जाणीव जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी , अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी आणि अगदीच अलीकडेच बोलायचं झालं तर कल्पना चावला , सुनीता विल्यम्स याची जाणीव यांनी करून दिली. आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आधुनिक युगात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामान्य असूनही असामान्य महिलांचा अनुभव HW च्या टीमने जाणून घेतला.

Related posts

निलेश लंकेंच्या हाती अजूनही शिवबंधन,राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत जाणार का? लंके म्हणतात…

News Desk

परिवारवादातून भ्रष्टाचार! केंद्रीय अर्थमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसल्या…

News Desk

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना ! मोठा निर्णय होणार ?

News Desk