HW News Marathi
Covid-19

बिल गेट्स यांनी पत्रातून भारताबद्दलची भावना व्यक्त केली

न्यूयॉर्क | जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. अशातच जर कोणी पाठीवर कौतुकाची थाप मारली की बरं वाटतं. भारताने अनेक देशांना मदत केली. मदत करताना भारतही अनेक उपाययोजना राबवत आहे याचे कौतुक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आरोग्य सेतू अ‍ॅपचेही त्यांनी कौतुक केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोदींनी वेळीच उपाययोजना केली त्यामूळे भारतातील कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे. हे संपूर्ण जगासाठी एक आदर्शच आहे. तसेच, भारतातील सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, क्वॉरंटाईन केले, कोरोनाचे हॉटस्पॉट ओळखण्यासाठी चाचण्या वाढवल्या हे सर्व निर्णय कौतुकास्पद आहे, असे बिल गेट्स यांनी पत्रात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, प्रायव्हेट लॅब्समध्ये आता फक्त २२०० रुपयांत कोरोना चाचणी

News Desk

कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनी लस द्या ! केंद्र सरकारच्या पॅनलचा सल्ला

News Desk

बारामतीबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,अजित पवारांचा इशारा !

News Desk