HW News Marathi
देश / विदेश

निर्मला सीतारामण यांचा आजचा शेवटचा अर्थसंकल्प ?

मुंबई। अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २०२०-२१चा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) लोकसभेत सादर करणार आहे. मात्र, निर्मला सीतारामण मांडण्याची ही दुसरी वेळ असून हा सीतारामण यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था हे निर्मला सीतारामण यांना हटविण्यात मागचे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय मोदी सरकारमध्ये सध्या निर्मला सितारमण यांच्या खाते बदलच्या चर्चेला उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील उद्योजकांशी अर्थव्यवस्थेबाबत बैठक घेतली होती. या बैठकांमध्ये सितारमण यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय आहे, हे ही जाणणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कळत आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अर्थसंकल्प परीक्षेचा ठरु शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना शिवसेना संपवायची आहे !, बड्या भाजप नेत्याचा धक्कादायक दावा  

News Desk

“भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं बाबासाहेबांना देखील वाटलं नसेल”- हसन मुश्रीफ

News Desk

राहुल गांधी पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर

News Desk