HW News Marathi
देश / विदेश

अकोल्याचे पाच जण गोवा बीचवर बुडाले

पणजी | गोव्यातल्या कळंगुट बीचवर पाच जण बुडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापैकी तिघांचे मृतदेह मिळाला असून सध्या दोघांचा शोध सुरु आहे. बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातले असल्याची मिळाली आहे.

अकोला येथील मोठी उमरी, विठठ्ल नगरच्या १४ जणांचा ग्रुप गोव्यामध्ये रेल्वेने सोमवारी सकाळी साडे-चार वाजता गोव्यात आला होता. सकाळी मडगाव रेल्वे स्टेशनवरुन ते टॅक्सीने कळंगुट बीचवर पोहचले. अंघोळीसाठी गेले असता पाज जण बुडाल्याची घटना घडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोकलामचा विषय शांततेत सुटला त्यातच समाधान- लियु फांग

News Desk

देशभरात आजही इंधन दरात घट, पेट्रोल ८२.९४ तर ,डिझेल ७५.६४ रुपये

swarit

… म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन केला जातो साजरा

Aprna