HW News Marathi
देश / विदेश

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था)- केंद्र सरकारने महाराष्ट्रात अन्नधान्य आणि डाळींचे उत्पादन दुप्पट झाल्याचा दावा केला आहे. औरंगाबाद, नाशिक, लातूर, अहमदनगर आणि जळगाव विभागात सर्वाधिक उत्पन्न घेतल्याचा दाव करण्यात आला आहे. कृषी राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी संसदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात तीन हजार ६६८ टन डाळी आणि १५ हजार १२० टन खाद्यान्नाचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस न पडल्याने दुष्काळी स्थिती आहे. पाऊस हंगामातील पहिल्या दोन महिन्यात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा ते हाती लागले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk

‘त्या’ व्हिडिओ लिकच्या धमकीमुळं तरूणीची आत्महत्या

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk
महाराष्ट्र

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

नवी दिल्लीः बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, असेमुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून यामुळे राज्यसरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली असून बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राज्यसरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

राज्यातील विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कुशल कामगारांना होणार लाभ ! | नवाब मलिक

News Desk

राज्यपालांच्या यादीतून ‘ही’ नावे वगळण्याची शक्यता?

News Desk

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk