HW News Marathi
देश / विदेश

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था)- केंद्र सरकारने महाराष्ट्रात अन्नधान्य आणि डाळींचे उत्पादन दुप्पट झाल्याचा दावा केला आहे. औरंगाबाद, नाशिक, लातूर, अहमदनगर आणि जळगाव विभागात सर्वाधिक उत्पन्न घेतल्याचा दाव करण्यात आला आहे. कृषी राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी संसदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात तीन हजार ६६८ टन डाळी आणि १५ हजार १२० टन खाद्यान्नाचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस न पडल्याने दुष्काळी स्थिती आहे. पाऊस हंगामातील पहिल्या दोन महिन्यात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा ते हाती लागले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

News Desk

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk