HW News Marathi
देश / विदेश

सरकारला चौकशीचा अधिकार नाही, एसआयटी करणार चौकशी

नवी दिल्ली| देशातील प्रमुख गुन्हे तपास संस्थामधील दोन सर्वोच्च अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या आरोप करण्यात आला होता या आरोपांच्या चौकशी केंद्रीय दक्षता आयोगाच्याकडून (एसआयटी) केली जाणार आहे.सीबीआयमधील लाचखोरी प्रकरणाने गोंधळ झाला आहे.सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास कोण करणार, हा प्रश्न सरकारसमोर आहे. हे प्रकरण सरकारच्या कक्षेत येत नसल्याने सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोपाची चौकशी सरकार करणार नसून दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी चौकशी करणार आहे, असं जेटलींनी स्पष्ट केले.

 

याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सीबीआयमध्ये विचित्र स्थिती निर्माण झाली असून आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला नाही असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk

परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची बाधा, एकट्या इराणमध्ये २५५ भारतीय रुग्ण

swarit

एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!

News Desk