HW News Marathi
देश / विदेश

२०२० पासून बीएस-४ श्रेणीतील वाहनाची विक्री होणार नाही | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-४ श्रेणीतील कोणत्याही वाहनांची विक्री आणि नोंदणी होणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याआधी न्यायालयाने बीएस-४ श्रेणीतील वाहनांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. भारत स्टेज इमिशन स्टँडर्डची (बीएसईएस) रचना भारत सरकारने केली आहे. याद्वारे गाडीतून निघणाऱ्या धुरामधून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण मोजले होते.

संपूर्ण देशात २०१७ पासून बीएस-४ लागू करण्यात आला होता. त्याआधी म्हणजे २०१०मध्ये देशातील प्रमुख १३शहरांमध्ये बीएस-४ लागू करण्यात आला होता. वाहनाच्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी बीएसईएसची रचना करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिश्चित काळासाठी ‘समझौता एक्सप्रेस’ रोखण्याचा पाकिस्तानचा निर्णय

News Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

News Desk

तब्बल ६० तासांच्या संघर्षानंतर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले

News Desk