HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

श्रीनगर | भारतीय लष्कराने राजौरी आणि पूँछ या परिसरात पाकिस्तान विरोधात आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानांना कंठस्नान घातले असून पाकचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले. या गोळीबारीत पाकिस्तानचे २० जवान ठार झाल्यांची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या कारवाईत भारतीलय लष्करांने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाई पाक व्याप्त कश्मीरमधील काही नागरिक जखमी झाल्याचे समजते. तसेच जानेवारी महिन्यात जम्मू-कश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उदध्वत करण्यात आल्या होत्या.

Related posts

कर्नाटकमध्ये क्रेन कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू

News Desk

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar

एससी-एसटी कर्मचा-यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही | सर्वोच्च न्यायालय

swarit
महाराष्ट्र

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

गडचिरोली | सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. गेल्या ४८ तासात गडचिरोलीच्या सी-६० जवानांनी हे मोठे ऑपरेशन पार पाडले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचा कंमाडर नंदू याला ठार मारण्यात पोलिसांना यश आले.अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलामध्ये असलेल्या कपेवंचा जंगलात ही कारवाई पार पडली.

गडचिरोली पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आले. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलच्या परिसरात १६नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ६ नक्षलवाद्यांना ठार केले. ही राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

Related posts

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्विकारणार?

News Desk

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा! – अजित पवार

Aprna

किरीट सोमय्यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा हल्लाबोल!

News Desk