HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

श्रीनगर | भारतीय लष्कराने राजौरी आणि पूँछ या परिसरात पाकिस्तान विरोधात आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानांना कंठस्नान घातले असून पाकचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले. या गोळीबारीत पाकिस्तानचे २० जवान ठार झाल्यांची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या कारवाईत भारतीलय लष्करांने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाई पाक व्याप्त कश्मीरमधील काही नागरिक जखमी झाल्याचे समजते. तसेच जानेवारी महिन्यात जम्मू-कश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उदध्वत करण्यात आल्या होत्या.

Related posts

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

News Desk

महानदीत बोट बुडून ९ जण बेपत्ता

News Desk

केरळच्या विकासासाठी केंद्रसरकार भरीव मदत करणार –  रामदास आठवले

News Desk