HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. उरीमधील दुलंज परिसरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याना जवानांनी यमसदनी पाठविले.‘जैश-ए- मोहम्मदच्या’ या दहशतवादी घुसल्याची माहिती मिळली. त्यानंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली.

भारतीय लष्कर आणि जम्मू पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. या दहशतवादी संघटनेकडून वारंवार उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. पाकच्या या हल्ल्याचे भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देखील दिले.

काही दिवसांवर २६ जानेवारी आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

swarit

#Article370Abolished : पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव सुद्धा देऊ !

News Desk

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक कठीण

News Desk