HW News Marathi
देश / विदेश

त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे – मंगलप्रभात लोढा

नवसंकल्प संमेलमनांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोढा यांचे कौतुक केले. शेलारांनी लावेल्या झाडाची फळे आपण चाखणार असल्याचे सांगताना लोढा म्हणाले, या कार्यक्रमाला झालेली गर्दी शेलार यांच्यामुळेच झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने नेतृत्व केवळ राजकीय नाही तर विकासाची कामे करणारे नेतृत्व असून त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे, या शब्दात मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आज स्तुतीसुमने उध‍ळली.

मुख्यमंत्र्यांनी शेलार आणि लोढा या दोघांचीही स्तुती आपल्या भाषणातून मंगप्रसाद लोढा केली. ते म्हणाले शेलार यांनी मुंबई भाजपला यशस्वी नेतृत्व दिले. त्यांनी मुंबईत पक्ष लोकाभिमुख केला. त्यांच्यामुळेच भाजप मुंबईत नंबर वन आहे. तर लोढा हे हाडाचे कार्यकर्ते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील 36 पैकी 36 जागा जिंकायच्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकराने वडापाव विकून केली शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

News Desk

काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला !

News Desk

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

News Desk