HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारची आता ‘नाणेबंदी’

नवी दिल्ली – भारतात मुंबई, नोएडा, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या सरकारी टांकसाळमध्ये नाणे निर्मिती बंद करण्यात आल्याची माहिती आरबीआयच्या अधिका-याकडून मिळाली आहे. नोटा बंदीनंतर नाणे बंदी करुन मोदी सरकार आणखी एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे.

मोदी सरकारने भ्रष्टाचारवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० हजाराच्या नोटा बंदीचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आरबीआयने ५०० आणि २००० हजाराच्या नवीन नोटा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या. नोटा बंदीनंतर मोठ्या प्रमाणात नाणे बनवण्यात आले होते. पण नोटा बंदी हा निर्णय सर्वसामान्यांसाठी खूपच त्रासदायक ठरला होता.

आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाणे छपाई बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत नाणे छपाईचे काम बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मान्सून श्रीलंकेत दाखल, येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी बरसणार

News Desk

मराठा आरक्षण | १५ जुलैला अंतरीम आदेशासाठी सुनावणी होणार, पदव्युत्तर अभ्याक्रमातील आरक्षणावर तेव्हाच निर्णय होण्याची शक्यता

News Desk

माझा छळ कशासाठी?

News Desk