HW News Marathi
देश / विदेश

मोदी केवळ देशहिताचाच विचार करतातः नेतान्याहू

मुंबईः भारत दौऱ्यावर आलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे. देशासाठी योग्य त्या गोष्टी ते करत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर केवळ देशाचा विकास करण्याचा विचार असतो असे नेतान्याहू म्हणाले.

भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला संयुक्त राष्ट्रांद्वारे आंतरराष्ट्रीय दहशतवाद घोषित केले आहे, त्यामुळे भारताच्या या कारवाईला इस्रायलचा पाठींबा आहे. भारत-इस्रायलदरम्यान दहशतवादाविरोधात परस्पर सामंजस्य असल्याने यापेक्षा वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, इस्रायल एखाद्या विशिष्ट देशाविरोधात नसल्याचेही नेतान्याहू यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘चिपळूणमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

News Desk

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

News Desk