HW News Marathi
देश / विदेश

२६ एप्रिलला पुन्हा एकदा ‘मन की बात’मधून पंतप्रधान साधणार संवाद

नवी दिल्ली | देशात कोरोनाबधितांचा वाढलेला आकडा लक्षात घेता लॉकडाऊन पुढे नेण्याची मागणी अनेक स्तरांवरुन होत होती. आणि त्याच अनुषंगाने पंत्परधान नरेंद्र मोदी यांनी काल (१४ एप्रिल) देशातील लॉकडाऊन हा ३ मेपर्.त वाढवल्याची घोषणा केली. दरम्यान, या #Lockdown2 च्या काळातील नियमावली आणखी कठोर असमार आहे, नागरिकांना अत्यावश्यक सेवा या पुरवण्यात येणार आहत परंतू विनाकारण घराबादेर पडण्यास सक्तीची मनाई आहे.

दरम्यान, याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पुन्हा एकदा मन की बात या कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या आधी २९ मार्चला त्यांनी मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रमातून कोरोनातून मुक्त झालेल्यांशी संवाद साधला होता. आता पुन्हा एकदा २६ एप्रिलला याच कार्यक्रमातून ते संवाद साधणार आहेत. तसेच, ज्यांना काही शेअर करायचे असेल, काही कल्पना असतील त्यांच्यासाठी टोल फ्री कमांकही देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तुंचीच विक्री

News Desk

भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

News Desk