HW News Marathi
देश / विदेश

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मोठा विजय मिळाला आहे. भारताने संघात ३ वर्षासाठी मानवाधिकार परिषदेतच्या नव्या सदस्यांची मतदानाद्वारे निवड केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांची गुप्त मतदनाद्वारे नव्या सदस्यांची निवड करण्यात येते. यात मानवाधिकार परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी ९७ मतांची गरज असते. परंतु भारताला १८८ असे मते मिळवून विजयी झाले आहे. या संघात १९३ सदस्यांनी पुढील ३ वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेच्या नव्या सदस्यांची मतदानाद्वारे निवड केली जाते.

याआधी भारताने या परिषदेवर २००१-१४, २०१४-२०१७ अशा दोन कालावधीसाठी सदस्य निवड झाली होती. भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील कायमस्वरुपी सदस्य सयैद अकबरुद्दीन यांनी ही भारताच्या विजयाची माहिती दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोल शंभरी पार आणि आता खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादीने दिला आंदोलनचा इशारा

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने ऊर्जा मिळाली ! गुलाबराव पाटील

News Desk

सरकार एलआयसी-आयडीबीआयची भागीदारी विकणार

swarit
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. नरेश पाटील यांच्या नेमणुकीची शिफारस ?

Gauri Tilekar

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे आताचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने काल (शुक्रवारी) केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमताना बाहेरच्या राज्यातील न्यायाधीश नेमण्याची पद्धत आहे. मात्र न्या. नरेश पाटील यांची नेमणूक याला अपवाद आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी त्यांची शिफारस केली आहे. यासाठी कॉलेजियमने मेमोरेंडम आॅफ प्रोसिजरमधील तरतुदीचा आधार घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला आपल्याच न्यायाधीशांपैकी एक मुख्य न्यायाधीश म्हणून लाभण्याची ही दुसरी वेळ आहे.

न्या. नरेश पाटील हे आॅक्टोबर २००१ पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करीत आहेत. काही महिने न्या. विजया ताहिलरामाणी प्रभारी मुख्य न्यायाधीश होत्या. मात्र त्यांची मद्रासला मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर न्या. पाटील यांना प्रभारी मुख्य न्यायाधीश पदी नेमण्यात आले होते. याआधी १९९४ साली देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. सुजाता मनोहर यांना राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदी नेमले होते.

Related posts

मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करावी, भाजपची मागणी

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात !

News Desk

कोविड काळात असंघटित कामगार, एकल महिलांसाठीच्या उपाययोजनांबाबत ठाणे जिल्ह्याने केलेल्या कामगिरीचा डॉ.नीलम गोऱ्हेंनी घेतला आढावा

Aprna