HW News Marathi
देश / विदेश

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मोठा विजय मिळाला आहे. भारताने संघात ३ वर्षासाठी मानवाधिकार परिषदेतच्या नव्या सदस्यांची मतदानाद्वारे निवड केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांची गुप्त मतदनाद्वारे नव्या सदस्यांची निवड करण्यात येते. यात मानवाधिकार परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी ९७ मतांची गरज असते. परंतु भारताला १८८ असे मते मिळवून विजयी झाले आहे. या संघात १९३ सदस्यांनी पुढील ३ वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेच्या नव्या सदस्यांची मतदानाद्वारे निवड केली जाते.

याआधी भारताने या परिषदेवर २००१-१४, २०१४-२०१७ अशा दोन कालावधीसाठी सदस्य निवड झाली होती. भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील कायमस्वरुपी सदस्य सयैद अकबरुद्दीन यांनी ही भारताच्या विजयाची माहिती दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे

News Desk

शिवसेना यूपीएमध्ये जाणार ‘या’ चर्चा केवळ माध्यमांमध्ये – राऊत

News Desk

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील ‘आरे’ची ६०० एकर जागा वनासाठी राखीव

News Desk