HW News Marathi
Covid-19

महागाई भत्त्याला स्थगिती देण्यापेक्षा बुलेट ट्रेनच्या प्रकल्प रद्द का नाही केला?

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हा ३ मेपर्यंत प्तप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला आहे. कोरोनामीळे आपली आर्थिक अर्थव्यवस्था ही ढासळली आहे. ती स्थिर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गोरगरीब, मजूर यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि जवान यांच्या महागाई भत्त्याला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

या सगळ्यांचा महागाई भत्ता स्थगित करण्यापेक्षा लाखो कोटी रुयांचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द का केला नाही असा सवाल राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे. या सगळ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याचा सरकारचा निरणय हा असंवेदनशील आहे असे, राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

News Desk

‘…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो’- मुख्यमंत्री

News Desk

राज्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला २२ हजारांचा टप्पा

News Desk