HW News Marathi
देश / विदेश

न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यात यावे !

नवी दिल्ली | न्यायाधीशांची भरती करताना कोणतेही आरक्षण देण्यात येत नाही. परंतु आता अनुसूचित जाती आणि जमातींना न्यायव्यवस्थेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे यासाठी लोकसेवा आयोगाने न्यायसेवा परीक्षांच्या माध्यमातून न्यायाधीशांची नेमणूक करावी, असे मत रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. लखनऊमध्ये पार पडलेल्या ऑल इंडिया लॉयर्स बोर्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या या प्रस्तावास न्यायव्यवस्थेचा नकार असून अशा कोणत्याही प्रस्तावाची गरज नसल्याचे मत वरिष्ठ न्यायाधीशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसेवा आयोगाद्वारे केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत आरक्षण देणे बंधनकारक असल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे न्यायाधीशांची नेमणूक करावी, असे रविशंकर प्रसाद यांनी सुचविले होते. ‘लोकसेवा आयोगाद्वारे जर न्यायाधीशांची भरती करण्यात आली तर अनुसूचित जाती-जमातीतील कार्यक्षम न्यायाधीशांमुळे न्यायव्यवस्थेत रचनात्मक बदल होण्यास मोठी मदत होईल,” असा विश्वास देखील रविशंकर प्रसाद यांनी यावेळी व्यक्त होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

News Desk

तब्बल १२ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमधील फोन-इंटरनेट सेवा सुरू

News Desk

…म्हणून बीएसएफ जवानाचा ७ दिवसाचा पगार कापला

News Desk
देश / विदेश

गांधी-नेहरू कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे !

News Desk

नवी दिल्ली | “देशाच्या विकासात गांधी आणि नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. या दोन्ही कुटुंबांनी देशासाठी त्याग केला आहे. आता जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी गरीबांच्या सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. परंतु देशाचे पंतप्रधान म्हणतात एका कुटुंबाने देशाचा नाश केला. देशाच्या पंतप्रधानांनी वारंवार असे म्हणणे योग्य नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

Related posts

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

News Desk

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी

swarit

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडता आले नाहीच

News Desk