HW News Marathi
देश / विदेश

“राजीनामा द्या”; दारुण पराभवानंतर ५ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना सोनिया गांधींचा आदेश

नवी दिल्ली । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या या ५ राज्यांच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (पीसीसी) अध्यक्षांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे संपर्क प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आज (१५ मार्च) याबाबतची अधिकृत माहिती दिली.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससारख्या आपल्या एका मोठ्या आणि अनुभवी पक्षाचा पराभव झाल्यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपकडून पराभव झाला. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा पराभव केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर अकाऊंटवर ब्लॉक केल्याप्रकरणी सात जणांनी न्यायालयात तक्रार

News Desk

कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल | हिंदू महासभा

News Desk

अमित शहांच्या मुलांची संपत्ती १६ हजार पटींनी वाढली

News Desk