HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलाक प्रकरणी केंद्र सरकार तोंडघशी

नवी दिल्ली( वृत्तसंस्था)- तिहेरीतलाक प्रकरणाचे राजकारण करून एका समाजात मोठी फूट पाडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने आज उधळून लावला. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील अनुच्छेद १४, १५,२१ आणि २५ चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर म्हणाले. ही प्रथा घटनाबाह्य असल्याचे न्यायाधीश ललित, नरिमन आणि कुरियन यांनी निकाल देताना म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी अमित शहा आता कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी घेतली भेट !

News Desk

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk

दहशतवाद्यांचा वृत्तवाहिनीवर हल्ला

News Desk