HW News Marathi
देश / विदेश

सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केली | राहुल गांधी

नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत मोदींवर राफेल विमान प्रकरण निरव मोदी बॅंक घोटाळा प्रकरणावर मोदींना टिकेचे लक्ष केले आहे. राहुल गांधींनी अनेक वेळा नीरव मोदी आणि मेहूल चौकसी या दोघांनी परदेशात पळ काढल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

पीएनबी घोटाळ्या बाबत ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. “नीरव मोदी ३०,००० कोटी रुपये घेऊन फरार झाला, पण मोदींनी यावर एक शब्दही बोलले नाहीत. मात्र आमच्या खिशातून ५००-१००० रुपयांच्या नोटा हिसकावून रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. मोदींनी ५००- १००० च्या नोटा आमच्या खिशातून काढून नीरव मोदीच्या खिशात टाकल्याचे राहुल यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्वोच्च न्यायालयानं खुल्या गुणवंतांना न्याय दिला – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

News Desk

आसामची सत्ता आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार !

News Desk

मोदींचे मार्गदर्शन ऐकताना जातीय भेदभाव

News Desk
राजकारण

संसदेत मोदी १५ मिनिटे उभे रहाणार नाहीत | राहुल गांधी

News Desk

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, मला संसदेत भाषण करण्यासाठी फक्त १५ मिनिटे इतका वेळ मिळाला तर पंतप्रधान मोदींना माझ्यासमोर उभेही राहता येणार नाही.

मग ते राफेलचे प्रकरण असो वा नीरव मोदीचे पंतप्रधान उभेही राहणार नाहीत असे राहुल म्हणालेत. मोदी सरकारच्या राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सुरुवातीपासूनच बोलत आहेत. खरेदीत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून भारताने विमान खरेदीचा निर्णय घेतला. परंतु मोदी सरकारने जास्त रक्कम देऊन विमान खरेदीचा करार केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर कराराशी संबंधित अटी उघड करण्याची मागणी काँग्रेने केली आहे. हे संवेदशील प्रकरण असून या कराराची माहिती सार्वजनिक करण्यास संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी नकार दिला.

Related posts

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Aprna

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna