HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपमुळे हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान

लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्यामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी टीका शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत. भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत.

कश्मीरमध्ये कलम ३७० संपले का ? तरुणांना रोजगार मिळाला का? पंतप्रधान मोदींनी दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले काय? अयोध्येत राम मंदिर झाले का? असे अनेक प्रश्न शंकराचार्यांनी या मुलाखती दरम्यान उपस्थित केले. आता भाजप शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

News Desk

उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

वाजपेयींच्या स्मृती जागवणारे १०० रुपयांचे नाणे

News Desk