HW News Marathi
देश / विदेश

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकारचे अपयश तीन वर्ष सहन केल्यानंतर सर्वसामान्य जनता नाराज तर आहेच शिवाय भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेतेही सरकारच्या कारभारावर नाराज आहे. नुकतेच यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आता त्यात अरूण शौरी यांची भर पडली आहे. त्यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ९९ टक्के चलन रिझर्व्ह बँकेकडे परत असल्यामुळे हा सर्व प्रकार मनी लॉंडींगअसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान सध्या संपूर्ण देश केवळ अडीच लोक चालवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे अडीच लोकं कोण आहेत, याबाबत मात्र तर्कवितर्क लावले जात आहे. अडीच लोकांमध्ये मोदी, जेटली व अमित शहा यांच्या समावेश असू शकतो. किंवा मोदी-शहा-भागवत यांचेही नाव येऊ शकते. पहिला शक्यता अधिक असून शहा यांनी अर्धवट म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा राष्ट्रपती भवनात शिरकाव, १२५ जण सेल्फ आयसोलोशनमध्ये

News Desk

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

खुशखबर ! जिओ ग्राहकांना मिळणार ४के एलडी टीव्हीसह ४के सेट टॉप बॉक्स

News Desk