HW News Marathi
देश / विदेश

दोनशे रुपये नोट आजच का झाली व्हावरल ?

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकारच्या आदेशाने गुरूवारी अचानक दोनशे रुपयांची नोट चलनात येणार असल्याचे वृत्त सर्वत्र धडकले. सोबत नोटेची माहिती देणारी व्हिडीओ क्लिप देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली. खरं तर कालच अर्थमंत्री अरूण जेठली यांनी दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात येईल, असे संकेत दिले होते. परंतु ही नोट सप्टेंबर महिन्यात चलनात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आज अचानक काय घडले की ज्यामुळे ही नोट व्हायरल करण्यात आली. खरे तर यामागे मोठं राजकारण दडलेले आहे. माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा हा मोठा डाव असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारीसंबंधी अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकार तोंडघशी पडले आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड आदीची सर्वत्र सक्ती करण्याचा केंद्र सरकारने सपाटा लावला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठी चपराक बसली आहे. आता आधार कार्ड सक्तीदेखील करता येणार नाही, त्यामुळे केंद्राच्या अनेक योजना अपयशी होणार आहे, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष जाईल, त्याऐवजी देशातील जनतेला वेगळेकाहीतरी देण्यासाठी दोनशे रुपयांच्या नोटेचे विषय व्हायरल करण्यात आला आहे. याच विषयाला काही भक्तांनी भावनिकतेची जोड देण्याच्या प्रयत्न चालवला आहे. तो म्हणजे गणपतीसोबत दोनशेची नोट चलनात येणार आहे, खरे तर गणेश चतुर्थी आणि नोटेचा अर्थाअर्थी काहीही संबध नाही. तरीही भोळी-भाबडी जनता, अशा गोष्टींचा जोरकसपणे स्वीकार करत असल्याचे दिसत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

Manasi Devkar

फेसबुक ओळखणार तुमचे नैराश्य!

News Desk

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

News Desk
मुंबई

गॅस सिलेंडर २ रुपयांनी महागला

swarit

नवी दिल्ली | एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी केंद्राच्या एका निर्णयामुळे आता सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. या एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर आज (१० नोव्हेंबर) दोन रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. या दरवाढीनंतर १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये ५०५.०५ रुपये एवढी झाली आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत जून महिन्यापासून दर महिना दरवाढ केली जात आहे. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरात आज केलेली दरवाढ ही दुसऱ्यांदा केलेली दरवाढ आहे. जीएसटी आणि एकूण किंमतीत रुपयांची वाढ ही यामागची कारणे असल्याचे सांगून केंद्राने ही दरवाढ केली होती. वितरकांचे कमिशन १४.२ किलो सिलेंडरसाठी ४८.९८ रुपये आणि ५ किलो सिलेंडरसाठी २४.२० रुपये होते. या दराऐवजी आजपासून ५०.५८आणि २५.२९ रुपये एवढी आकारली जाणार आहे.

Related posts

श्रीदेवी यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले

News Desk

वाहतूक विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांची सेवा बंद

News Desk

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

News Desk