HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

अगरताळा | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या वाजपेयी यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत नसल्याचे एम्स रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये माध्यमातून सांगितले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात भारतीय प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. परंतु काही वेळातच तथागत रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली आहे.

https://twitter.com/tathagata2/status/1029975209766539264

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमुक्त गुजरात करणार – युवा नेता हार्दिक पटेलची गर्जना

News Desk

आपचे २० आमदार अपात्र घोषित

swarit

माणसांचे मांस खाणारे नरभक्षक जोडपे अटक

News Desk