HW News Marathi
व्हिडीओ

भाजपला अभाविपचा घरचा आहेर, सरकारला विद्यार्थ्यांच अल्टिमेटम

मुंबई | पदवी व पदव्युत्तर प्रलंबित शिष्यवृत्ती, परीक्षेच्या वेळापत्रकात वारंवार बदलणारे नियम, ऑनलाईन प्रक्रियेमुळे प्रवेशप्रक्रियाचा होणारा गोंधळ, निकालांचा गोंधळ, यांसह इतर कारणांमुळे सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. या सर्व मुद्द्यांवर आणि काही नवीन मागण्यांसाठी गुरूवारी ३० ऑगस्टला आझाद मैदानात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला दिल्ली ला का निघाले ?

News Desk

Mandeshi Festival ।मुंबईत अनुभवा माणदेशी झलक

News Desk

विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान – Nitin Gadkari

News Desk