HW News Marathi
व्हिडीओ

2611 नंतर भारतीय नौदलात झालेत हे बदल

मुंबईमध्ये 2611 ला झालेल्या हल्यातील आतंगवादी हे समुद्री मार्गानेच मुंबईत आले होते. त्यानंतर मुंबईच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर्षी या 2611 च्या हल्ल्याला १० वर्ष पुर्ण झालेत. या १० वर्षात नौदलाकडून अनेक बदल करण्यात आले. अनेक सुधारणा करण्यात आल्या. यापूढे अशा प्रकारचा कूठलाही हल्ला झाल्यास त्याला परतवून लावण्यास नौदल सज्ज आहे. त्यासाठी नौदलात आवश्यक ते बदल करण्यात आल्याच वाइस एडमिरल गिरीश लूथरा यांनी मुंबई येथे नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

Atul Chavan

दिल्लीच्या लोकांना वाटतं राज्यपाल चांगल्या रितीने काम करु शकतात! छगन भुजबळांचा टोला

News Desk

बीडमध्ये मुंडे बहीण-भाऊ आले आमने सामने; पहा काय घडलं

Manasi Devkar